suvichar

महाराष्ट्र सायबरकडून ४०७ गुन्हे दाखल, २१४ जणांना अटक

शनिवार, 23 मे 2020 (15:24 IST)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर देशपातळीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात समाजकंटकांकडून सोशल मीडियातून खोटी माहिती व आक्षेपार्ह मजकूर शेअर केला जात आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल करडी नजर ठेऊन आहे. 
 
सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह वॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर प्रकरणी १६२, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १९, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७, इन्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ४, तर, अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४४ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात सायबर पोलिसांना यश आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments